कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा ‘अलर्ट’वर; १३ जानेवारीपर्यंत निर्बंध
अहिल्यानगर: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम…


