नाशिक-पुणे रेल्वेसाठी ‘आरपारची लढाई’! संगमनेरातून ‘पोस्टकार्ड क्रांती’ सुरू; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक
संगमनेर – नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे ही रेल्वे थेट मार्गानेच झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी असून आता या संघर्षासाठी ‘अभी…










