नाशिकजवळ कश्यपी धरणात बुडून संगमनेरच्या दांपत्यासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू; दोन वर्षांची चिमुरडी बचावली
संगमनेर: उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. नाशिकजवळील हरसूल-त्र्यंबकेश्वर मार्गावरील कश्यपी धरणाच्या जलाशयात बुडून एकाच परिसरातील चौघांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या…

