अकोले: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तका संदर्भात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि कथावाचक बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त विधान यावरून राजकारण चांगलेच तापले…
संगमनेर: गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा आणि आजारपणाचा फायदा घेऊन स्वतःला ‘देवमाणूस’ म्हणवून घेणाऱ्या वडगाव पान येथील भोंदू गडगेबाबाच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी अक्षरशः चक्काचूर केला आहे. पोलीस तपासात या भोंदूने संगमनेरसह अहिल्यानगर,…
संगमनेर: शहरातील अग्रगण्य महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली असून यामध्ये चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी यांची पाचव्यांदा, तर व्हाईस चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड…
संगमनेर : संगमनेर शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या एका २१ वर्षीय युवतीला सोशल मीडियावरून जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर…
संगमनेर लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ संगमनेर येथे शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महिलांनी जोरदार…
संगमनेर: महाराष्ट्र आणि देशाचा समृद्ध इतिहास, राज्यघटना आणि संत परंपरेचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘युवा संगम’ कार्यकर्ता शिबिर उत्साहात पार पडले. संगमनेर तालुका युवक…
संगमनेर: केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या सर्व योजनांवर सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही एजंटच्या माध्यमातून काम करू…
संगमनेर: मंदिराचा जीर्णोद्धार तसेच परिसरात विकसित होत असलेल्या बिबट सफारी प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानचा परिसर तालुक्यातील मुख्य पर्यटन केंद्र ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
संगमनेर: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विकासकामांना खऱ्या अर्थाने वेग आला आहे. यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत सर्वाधिक प्रवेश होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे…
संगमनेर: मध्य प्रदेशातील मोठी धरणे १० वर्षांत पूर्ण होतात, मग निळवंडे धरणाला ५२ वर्षे का लागली? समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली संगमनेरच्या हक्काच्या पाण्यावर कायम अन्याय झाला असून, हा प्रकल्प वेळेत…