नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने सरसकट पंचनामे करा: आमदार अमोल खताळ
संगमनेर: संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाने कोणताही विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश आमदार…
