संगमनेर: संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाने कोणताही विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश आमदार…
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या बहुचर्चित बाळासाहेब चत्तर यांच्या खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने मुख्य आरोपी राहुल देविदास काळे याला जन्मठेपेची…
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत कर्ज देण्याच्या बहाण्याने अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी…
संगमनेर: नव्या पिढीतील अभ्यासू लोकप्रतिनिधी आमदार सत्यजित तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांची प्रभावी मांडणी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत आणि माजी…
संगमनेर: कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीची फसवणूक करून त्यांच्या जमिनीचे परस्पर खरेदीखत लिहून घेतल्याच्या गंभीर आरोपाखाली झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष…
संगमनेर: कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील कथित फसवणूक आणि ॲट्रॉसिटी गुन्ह्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील एकूण…
संगमनेर: शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. संगमनेर नगरपालिकेने वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस…
संगमनेर: संगमनेर नगरपालिकेने शहरात, विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी केला…
नाशिक: नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या…
संगमनेर: निवडणूक आयोगाच्या मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेत बीएलओंकडून घरोघरी जाऊन पडताळणी करण्याऐवजी नागरिकांना थेट कार्यालयात बोलावले जात आहे. या मनमानी कारभाराचा निषेध करत ‘ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ने आक्रमक पवित्रा घेतला…