संगमनेरात बिबट्याची दहशत: डॉ. जयश्रीताई थोरात मंत्रालयात आक्रमक; वनमंत्र्यांकडे प्रभावी उपाययोजनांची मागणी
मुंबई: संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती आणि नागरिकांचा जीव जात असल्याच्या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक…




