संगमनेर लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ संगमनेर येथे शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महिलांनी जोरदार…
संगमनेर: महाराष्ट्र आणि देशाचा समृद्ध इतिहास, राज्यघटना आणि संत परंपरेचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘युवा संगम’ कार्यकर्ता शिबिर उत्साहात पार पडले. संगमनेर तालुका युवक…
संगमनेर: केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या सर्व योजनांवर सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही एजंटच्या माध्यमातून काम करू…
संगमनेर: मंदिराचा जीर्णोद्धार तसेच परिसरात विकसित होत असलेल्या बिबट सफारी प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानचा परिसर तालुक्यातील मुख्य पर्यटन केंद्र ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
संगमनेर: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विकासकामांना खऱ्या अर्थाने वेग आला आहे. यामुळे इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत सर्वाधिक प्रवेश होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे…
संगमनेर: मध्य प्रदेशातील मोठी धरणे १० वर्षांत पूर्ण होतात, मग निळवंडे धरणाला ५२ वर्षे का लागली? समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली संगमनेरच्या हक्काच्या पाण्यावर कायम अन्याय झाला असून, हा प्रकल्प वेळेत…
संगमनेर: संगमनेर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली असून, आपल्या चिमुरड्या पुतणीचा विनयभंग करून भावजयीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संतोष शंकर राऊत (रा. घुलेवाडी संगमनेर) या ३४ वर्षीय…
संगमनेर: शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, संबंधित महिलेने आमदार अमोल…
संगमनेर: शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून,…
संगमनेर: कडक उन्हाळा आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय झाला असून निळवंडे…