संगमनेर: रयत शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय गणोरे येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली…
संगमनेर: वारकरी संप्रदाय आणि संतपरंपरेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या विकास लवांडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना योग्य उत्तर देण्याचे काम ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी केले असून, आमदार अमोल खताळ यांनी या…
संगमनेर: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि विकासात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या संगमनेर तालुक्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. विशेषतः पीक विम्याच्या वाटपात संगमनेर तालुक्याला…
संगमनेरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात संगमनेर तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले; मात्र जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करणारे नेतृत्व म्हणून आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांचे नाव आज…
संघर्षातून घडलेलं नेतृत्व; संगमनेरच्या राजकारणात अमोल खताळ यांचा वाढता प्रभाव संगमनेरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत ज्या नावाने सर्वाधिक चर्चा रंगवली, ते नाव म्हणजे आमदार अमोल धोंडिबा खताळ. संघर्षातून उभं राहिलेलं…
श्रीरामपूर: वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना अहिल्या नगर जिल्ह्यात पिंपरी निर्मळ येथे समोर आली होती. यात आता श्रीरामपूरमधील नामांकित डॉक्टरचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांच्यासह आणखी दोन…
करूले गावातील पाणीप्रश्न तापला; प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ आमनेसामने संगमनेर तालुक्यातील करूले गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला असून, प्रशासनाने पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे…
संगमनेर: तालुक्यातील मोधळवाडी घाटात मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. पिंपळगाव देपा शिवारातील या घाटात भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत चुलती आणि पुतणीचा जागीच दुर्दैवी…
बदलापूर अत्याचार प्रकरण: आश्वासनांचा गाजावाजा, पण प्रत्यक्षात अनास्था? मुंबईजवळील बदलापूर येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्या वेळी जनतेचा संताप उसळला, मोठे मोर्चे निघाले, आणि सरकारवर प्रचंड दबाव…
*”धनशक्तीने जनशक्तीला हरवलं!” : राहुरीचा रणसंग्राम आता हायकोर्टाच्या कोर्टात, मोकाटेंचा EVM वर ‘सातशे-आठशेचा’ संशय* * निवडणूक संपली तरी वाद संपत नाहीत, हे अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. लोकसभा निवडणुकीची…