संगमनेर: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील दिग्गज कलाकार रघुवीर खेडकर यांना येत्या २५ मे रोजी देशाच्या प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने…
अकोले: राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींना खुल्या प्रवर्गातील जागांवर प्रवेश नाकारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि आरक्षणाच्या मूळ संकल्पनेला हरताळ फासणारा असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) केली आहे. आरक्षणाचे…
संगमनेर, प्रतिनिधी: स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी ज्या हालअपेष्टा व अमानुष यातना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी सहन केल्या आणि अखेर स्वतःचे बलिदान दिले, त्या बलिदानाचा इतिहास आजच्या तरुण पिढीने तुळापूर आणि…
संगमनेर: संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून लोहारे आणि डिग्रस येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोहारे येथे अंगावर वीज पडल्याने…
अकोले | प्रतिनिधी समाजाचा आरसा आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक मानले जाणारे शिक्षकच जर बेजबाबदारपणाचा कळस गाठू लागले, तर भविष्यातील पिढीवर काय संस्कार होतील, असा गंभीर प्रश्न अकोले तालुक्यात निर्माण झाला आहे.…
संगमनेर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेरमध्ये भव्य व्यंगचित्र स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार…
संगमनेर: निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळी’च्या वतीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित पाच दिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील विज्ञाननिष्ठ…
संगमनेर: शहरात दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्री व मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध…
संगमनेर तालुक्यात खरीप हंगाम २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले; मात्र, प्रक्रिया…
संगमनेर: आळंदी येथे वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर झालेला शाईफेकीचा हल्ला हा अत्यंत भ्याड आणि दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली…