नेवासा – वीज चोरीचा दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.…
संगमनेर / प्रतिनिधी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेली विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत एका वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण…
अहिल्यानगर: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम…
राजापूर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या राजापूर गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण…
श्रीरामपूर: शहरातील वर्दळीच्या भागात आज दुपारी झालेल्या एका भीषण गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपूर हादरले आहे. अंत्यविधी आटोपून घरी परतत असताना राजकीय कार्यकर्ते असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञातांनी बेछूट…
महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरून कंटेनरमध्ये अत्यंत निर्दयतेने जनावरांची कोंबाकोंबी करून कत्तलीसाठी कर्नाटककडे नेली जाणारी गोवंश जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी २८ गोवंश जातीच्या…
जुन्नर: अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आज मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. डुंबरवाडी गावच्या हद्दीत हॉटेल अभिजित जवळ मजुरांनी भरलेली पिकअप आणि भरधाव ट्रक यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत दोन…
महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर संकटाच्या वेळी डगमगून न जाता प्रसंगावधान राखून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या वीर बालकांचा गौरव करणे, ही समाजाची जबाबदारी आहे. याच भावनेतून ‘संगमनेर मेडिकल फाउंडेशन’ संचलित वामनराव…
अहिल्यानगर: शिर्डी परिसरात दहशत माजवणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (४५) याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंदावस्थेत असतानाही त्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या सत्ताधारी विखे-खताळ जोडीवर काँग्रेसने…