अकोले- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मूळ सर्वेक्षणाप्रमाणे देवठाण व बोटा स्टेशनसह व्हावी तसेच अकोले तालुक्याला मुंबईशी जोडण्यासाठी शिर्डी-अकोले-घोटी रेल्वे सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.…
संगमनेर- डॉ. बाबा आढाव यांची कष्टकरी वर्गाशी असलेली नाळ आणि त्यांनी उभ्या केलेल्या चळवळी गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सुभाष वारे…
संगमनेर (प्रतिनिधी): गेल्या ४० वर्षांत नैतिकता जपून आम्ही संगमनेरचा विकास केला, गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला. मात्र, गेल्या एका वर्षात तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी, गुंडगिरी आणि बेकायदेशीर टोलवसुली वाढली आहे.…
संगमनेर – संगमनेर शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता वर्दळीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून, शनिवारी दुपारी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे २ लाख…
अहिल्यानगर: अकोले आणि राजूर परिसरात विद्युत रोहित्रांमधील (ट्रान्सफॉर्मर) कॉपर चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून…
संगमनेर, प्रतिनिधी- परराज्यातील व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पैसे न देता सुमारे १९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी केरळ…
श्रीरामपूर – अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात ‘ग्रो इन्व्हेस्टर’ नावाची कंपनी विनापरवाना मोठी…
संगमनेर – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून संगमनेर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. लोकनेते बाळासाहेब थोरात व…
संगमनेर, प्रतिनिधी- ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या जलजीवन मिशन आणि घरकुल यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता…
संगमनेर:- राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल…