संगमनेर: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत सुकेवाडी-समनापूर रोड परिसरातून तब्बल १० लाख ९४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत २१ किलो ४९०…
संगमनेर: ‘हे करावंच लागेल’ अशी घोषणा देत मोठ्या गाजावाजासह सुरू करण्यात आलेल्या ‘संगमनेर २.०’ या मोहिमेला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, मोहिमेच्या पहिल्याच दिवशी संगमनेर नगर परिषदेने नेहमीप्रमाणे आपले ‘सॉफ्ट टार्गेट’…
संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आणि वारसा जपण्यासाठी संगमनेर शहरात यंदाचा शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’च्या नूतन…
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संगमनेर…
प्रवरानगर: डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक सक्षम आणि व्यापक होईल, असा विश्वास अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष…
संगमनेर: संगमनेरच्या तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला असून, १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात…
संगमनेर: शहराच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत लोकनेत्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना त्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे…
मुंबई: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून (अलाईनमेंट) सुरू असलेला पेच अखेर मिटण्याची चिन्हे आहेत. हा रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने…
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा तातडीने आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, तिथे प्रशासनाने तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. फेब्रुवारी…
संगमनेर: शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ लागू केली असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी…