Sat. May 30th, 2026

प्रवरानगरमध्ये ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’चा शानदार शुभारंभ; वाचन संस्कृती नव्या युगात अधिक व्यापक होईल – शालिनीताई विखे पाटील

प्रवरानगर: डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक सक्षम आणि व्यापक होईल, असा विश्वास अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष…

चहाच्या टपरीवर लाच घेताना तहसीलचा लिपिक ACB च्या जाळ्यात; आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई!

संगमनेर: संगमनेरच्या तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला असून, १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात…

संगमनेरातील प्रमुख रस्त्यांना स्व. कासट, परदेशी व केसेकर यांची नावे द्या; महायुतीची नगरपालिकेकडे मागणी

संगमनेर: शहराच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत लोकनेत्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना त्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे…

नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग ‘सरळ’च होणार; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्री नेमणार उच्चस्तरीय समिती

मुंबई: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून (अलाईनमेंट) सुरू असलेला पेच अखेर मिटण्याची चिन्हे आहेत. हा रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने…

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात तातडीने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करा; मनसेची प्रशासनाकडे मागणी

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा तातडीने आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, तिथे प्रशासनाने तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. फेब्रुवारी…

‘अभय योजने’चा लाभ घेण्याचे नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबेंचे आवाहन

संगमनेर: शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ लागू केली असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी…

पर्यावरण रक्षणात खांडगावचा राज्यात गौरव; ‘माझी वसुंधरा ४.०’ मध्ये ५० लाखांचे पारितोषिक

महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत…

लोहारे-कासारे पाझर तलावात निळवंडेचे पाणी; रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते जलपूजन

संगमनेर: निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या दुष्काळी भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे…

घारगाव पोलिसांची मोठी कारवाई; शेतीपंपांची चोरी करणारी टोळी जेरबंद, अनेक गुन्हे उघड

संगमनेर: घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणाऱ्या विद्युत पंप चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. शेतातील विद्युत पंप आणि कॉपर केबलची चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या…

राजापूर उपकेंद्राची क्षमता आता दुप्पट; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर: तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या…

error: Content is protected !!