अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी…
संगमनेर : मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याच्या घटनेचे समर्थन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची…
सिन्नर: तालुक्यातील नळवाडी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पातळेश्वर गंगा आश्रम महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. यानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांसह नाशिक, पुणे आणि मुंबई…
संगमनेर: तालुक्यातील निमगावजाळी येथील २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. माधुरी मनोज अरगडे असे मृत विवाहितेचे नाव असून, औरंगपूर शिवारातील एका शेततळ्यात…
संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे हे बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना-भाजप महायुतीने केला आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेत…
संगमनेर: तालुक्यातील सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि झोळे या गावांना भविष्यात पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. तळेगाव निमोण आणि साकुर पठार भागाप्रमाणेच या गावांचा पाण्याचा प्रश्न उपसा जलसिंचन योजनेच्या…
संगमनेर: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव…
संगमनेर: शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी थेट ‘फिल्ड’वर उतरून पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी निळवंडे धरणापासून…
संगमनेर: मुंबई येथे पार पडलेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे औचित्य साधून संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल,…
संगमनेर: श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत अवाढव्य दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब…