प्रवरानगर: डिजिटल युगात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, उलट ती नव्या माध्यमांतून अधिक सक्षम आणि व्यापक होईल, असा विश्वास अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष…
संगमनेर: संगमनेरच्या तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला असून, १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात…
संगमनेर: शहराच्या सर्वांगीण जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत लोकनेत्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना त्यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे…
मुंबई: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून (अलाईनमेंट) सुरू असलेला पेच अखेर मिटण्याची चिन्हे आहेत. हा रेल्वे प्रकल्प मूळ आराखड्यानुसार कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने…
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचा तातडीने आढावा घेऊन ज्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, तिथे प्रशासनाने तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. फेब्रुवारी…
संगमनेर: शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ लागू केली असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी…
महासंगम न्यूज ऑनलाईन संगमनेर: पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत…
संगमनेर: निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या दुष्काळी भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे…
संगमनेर: घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणाऱ्या विद्युत पंप चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. शेतातील विद्युत पंप आणि कॉपर केबलची चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या…
संगमनेर: तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आल्याने राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील वीज प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सततच्या…